19/06/2023
आंबोली धबधबा आंबोलीला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यानचा काळ म्हणजे हिवाळा. वर्षाच्या या काळातच आंबोली सर्वोत्तम असते. हिरवेगार उतार आणि भव्य दऱ्यांनी वेढलेले आंबोली पर्यटकांना बहुतांशी अज्ञातच राहिले आहे. कारण आंबोलीला भरपूर पाऊस पडतो, तो महाराष्ट्रातील सर्वात ओला प्रदेश म्हणून ओळखला जातो. आंबोलीतही अनेक धबधबे आहेत जे खूप सुंदर आहेत. कसे जायचे? पुण्याहून आंबोलीकडे जाण्यासाठी वाई-सातारा-कराड-उरण इस्लामपूर-येलूर या मार्गाने गाडी चालवा आणि शिरोलीहून कोल्हापूर गाठा ....
महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध धबधबे (WATERFALLS)
आंबोली धबधबा आंबोलीला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यानचा काळ म्हणजे हिवाळा. वर्ष.....
05/06/2023
, #कोंकण
रत्नागिरी : कोंकणाच्या परिपूर्ण आरामदायक विहारस्थळ
रत्नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्य....
05/06/2023
रत्नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. इतिहास पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते....
रत्नागिरी : कोंकणाच्या परिपूर्ण आरामदायक विहारस्थळ
रत्नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्य....
30/05/2023
या लेखात आम्ही तुम्हाला पालक खाण्याचे फायदे, पालकातील पौष्टिक घटक आणि पालक खाण्याचे नुकसान याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती देणार आहोत, जे तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतील. भारतात पालकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यालाच इंग्रजी मध्ये स्पिनेच (Spinach) या नावाने ओळखले जाते. पालकाचे शास्त्रीय नाव स्पिनासिया ओलेरेसिया (Spinacia oleracea) असे आहे. पालक भाजी खाण्याचे फायदे 1) वजन …...
पालक भाजीखाण्याचे फायदे (Spinach in English)
या लेखात आम्ही तुम्हाला पालक खाण्याचे फायदे, पालकातील पौष्टिक घटक आणि पालक खाण्याचे नुकसान याबद्दल सविस्तर आणि म...
10/05/2023
आपल्या आजूबाजूला असणारी रंगीबेरंगी, सुगंधी फुले नेहमीच वातावरण प्रसन्न करतात आणि परिसराची शोभा वाढवतात . पण फक्त सुगंधासाठी,परिसर सुशोभित करण्यासाठी देवाला अर्पण करण्यासाठी पूजेसाठी फुलांचा वापर होतो असे नाही . तर फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म हि असतात . काही फुल सुगंध देत नाही तर त्यांचा औषधासाठी हि उपयोग होतो . काही फुले केवळ सुगंधाचं देत नाही तर त्यांचा सजावटीसाठी तसेच खाद्यपदार्थ आणि पेये तयार करण्यासही हि देखील केला जातो....
फुलांचे औषधी गुणधर्म
आपल्या आजूबाजूला असणारी रंगीबेरंगी, सुगंधी फुले नेहमीच वातावरण प्रसन्न करतात आणि परिसराची शोभा वाढवतात . पण फक्त...
09/05/2023
जांभूळ ह्या फळाला भारताचे ब्लॅक बेरी (INDIAN BLACK BERRY) OR JAVA PLUM म्हणतात . हे भारतातले उन्हाळ्यातले प्रसिद्ध फळ आहे आणि इतर काही उष्ण कटिबंधीय प्रदेश मध्ये सुद्धा. १) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते- जांभूळ हे फळ ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.हे फळ संयुगे इंसुलिन संवेदनशीलता सुधारतात.हे फळ डिबेटीक असणाऱ्यांना खूप फादेशीर आहे. २ ) …...
जांभूळ (जावा प्लमचे) फायदे: स्वस्थ शरीरासाठी खास फळ
जांभूळ ह्या फळाला भारताचे ब्लॅक बेरी (INDIAN BLACK BERRY) OR JAVA PLUM म्हणतात . हे भारतातले उन्हाळ्यातले प्रसिद्ध फळ आहे आणि इतर काही...
08/05/2023
Hidden Places in Goa.
Pls Subscribe & Like.
गोव्याच्या ६ सर्वोत्तम गुपित स्थळांची माहिती – #Hidden Places ला नक्कीभेट देऊ द्या.
Hidden Places in Goa : यात मित्र मैत्रिणींसोबत गोवा एन्जॉय करण्याची एक वेगळीच मज्जा असते. नारळांच्या बागांमध्ये रोमांचक नाईट.....
06/05/2023
नीरज चोपड़ा, भारतीय जैवेलिन थ्रोअर, ध्यानस्थ करण्यास दोनविसंशाच्या डायमंड लीग 2023 वर्षासाठी कठीण प्रशिक्षण घेत होता. पूर्वानुमानांपेक्षा आधीच्या तो आपल्या करिअरमध्ये अनेक गोष्टींचे स्वर्ण मेडल प्राप्त केले होते, परंतु तो आपले प्रदर्शन आणि कौशल्य आणण्याचा प्रयत्न करत होता. चाचणीच्या दिवशी, नीरजाला तकदीर आणि उत्साहाचे भाव होते. त्याने माहित होते की हे त्याचा संधी दर्शवण्याचा मौका आहे आणि तो विश्वातील श्रेष्ठ जैवेलिन थ्रोअर मध्ये एक आहे....
नीरज चोपड़ाचं ८८.६७ मिटरचं जॅवेलिन फेक, दोहा डायमंड लिग २०२३ विजेता”
नीरज चोपड़ा, भारतीय जैवेलिन थ्रोअर, ध्यानस्थ करण्यास दोनविसंशाच्या डायमंड लीग 2023 वर्षासाठी कठीण प्रशिक्षण घेत हो...
05/05/2023
काजू हे मूळचे ब्राझीलचे फळझाड. पोर्तुगिजांनी ते भारतात आणले. कुणा पोर्तुगिजाने सन १५६० च्या दरम्यान केरळ किंवा गोव्यात हे प्रथम लावले. आता भारत हे आशिया खंडातील काजूचे माहेरघर आहे. भारतातूनच काजू आशिया खंडात तसेच आफ्रिकेत गेला. भारताच्या उष्णकटिबंधीय किनारपट्टीच्या हवेत काजू ब्राझीलप्रमाणेच चांगला रुजला. ओली, उष्ण, दमट, खारी हवा काजूला मानवली. भारतात आसाम, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात हे नगदी बागायती पीक म्हणून महत्त्वाचे ठरत आहे....
भविष्य काजूचे कोकणातले
काजू हे मूळचे ब्राझीलचे फळझाड. पोर्तुगिजांनी ते भारतात आणले. कुणा पोर्तुगिजाने सन १५६० च्या दरम्यान केरळ किंवा ग.....